Skip to main content

Posts

Featured

साबणाचे जोडलेले तुकडे आणि महाराष्ट्र ..!!

प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचा अनुभव असेल , महिना अखेरच्या काळात साबणाचे तुकडे जोडून त्याचा कितीही एकसंघ साबणाचा गोळा तयार करण्याचा प्रयत्न केला तरी , त्यावर पाणी पडले आणि भरभर अंगाला साबण चोळला तरी , त्याचे व्हायचे ते तुकडे वेगळे होतातच..!!  महाराष्ट्रातील राजकारणाचे सेम टू सेम असेच काहीसे झाले आहे.  वरकरणी महायुती आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेमंडळी कितीही एकमेकांच्या सोबत राहण्याच्या आणाभाका घेत असले तरी ; सत्य परिस्थिती नेमकी काय आहे हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच समजते. आजच्या घडीला , सांगली , शिरूर , माढा , बारामती , मावळ रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि जे मतदारसंघ कदाचित माझ्या माहितीत देखील नसतील अश्या कितीतरी मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस आहे.  वास्तविक ही वेळ महाराष्ट्रावर का आली ? या अश्या प्रकारची अभद्र युती किंवा आघाड्या का झाल्या ? ह्याच्या मुळाशी जर गेलो तर , त्याचे मुख्य कारण सापडते ते म्हणजे ;  महाविकास आघाडीची स्थापना..!!  राजकारणात जर-तरला फारसा अर्थ नसतो मात्र ; तरीसुद्धा महा विकासआघाडी चा प्रयोग झाला नसता तर , पुढील पक्ष फोडाफोडी झाली नसती ही वस्तुस्थिती

Latest posts

महाराष्ट्रातील पुढील राजकीय दशा आणि दिशा ..!!

लढाई अभी भी बहुत लंबी है..!!

मराठ्यांना या भडव्या प्रस्थापित मराठा आमदार-खासदारांना त्यांची जागा दाखवा

सुप्रियाताई , हे असे नसते...!!

सकल मराठा समाज !! कृपया , जरा इकडे लक्ष द्या

केरळ स्टोरीच्या निमित्ताने....

जगातले सर्वात मोठे मोटिव्व्हेशन - पैसा आणि नाव

बायकॉट छे.. छे..! हा तर , हा अखिल भारतीय चित्रपटसृष्टीचा उदय..!!

द काश्मीर फाईल्स - For Mases Not For Thinkers

उठा मराठ्यांनो..!! आपल्या राजाला साथ द्या...!!