मराठ्यांना या भडव्या प्रस्थापित मराठा आमदार-खासदारांना त्यांची जागा दाखवा

मराठ्यांनो , ह्या भडव्या प्रस्थापित मराठा आमदार / खासदारांना त्यांची जागा दाखवा .

माझ्या प्रिय मराठा बांधव आणि भिगिनींनो ..!!  सप्रेम जय शिवराय ..!! 
मराठा समजामध्ये एक प्रचंड मोठी अस्वस्थता आहे . मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांचा लढा उभारून , एक प्रकारे क्रांतीची लाट निर्माण केली आहे . सर्वसामान्य मराठा बांधव मग तो गरीब असो वा श्रीमंत असो आप-आपल्या परीने या आंदोलनाचा भाग होत आहे . असे असताना सरकारच्या ताटाखालचे मांजर बनलेले प्रस्थापित मराठा आमदार खासदार मूग गिळून गप्प आहेत . टीव्ही मीडिया कोणतेही कव्हरेज दाखवत नाही . अर्थात त्याने काही फरक पडत नाहीच . हा लढा सगळ्यांनी मिळून पुढे नेऊ आणि जिंकू ..!! 
मराठ्यांच्या पोरांचा प्रत्येक राजकीय पक्षाने अगदी पध्दतशीर उपयोग करुन घेतला अगदी पक्षानुसार यादी सांगतो ना - 

१) शिवसेना -  मूळच्या आक्रमक असणाऱ्या जातीला शिवसेने सारखे कुणी वापरून घेतले नसेल . जय भवानी - जय शिवाजी च्या घोषणा देऊन ह्यांनी मराठ्यांना अक्षरशः नाक्यावर उभे केले वडापाव विक्रेते आणि रिक्षावाले ह्यापलीकडे ह्यांनी मराठ्यांना पुढे जाऊच दिले नाही .  मराठा पोरांवर केसेस झाल्या . अनेक जणांची आयुष्ये उध्वस्त केली .  सर्व सामान्य मराठा पोरांचा शिवसेनेने टूल म्हणून वापर केला . शिवसेनेचे मुका मोर्चा हे व्यंगचित्र आठवते आहे ना ? 

२) भाजप - महाराष्ट्रात आज जिवंत पेशवाई अवतरली आहे . आपली पिढीजात प्रॉपर्टी टिकून राहावी म्हणून ही प्रस्थापित मंडळी त्या फसवनीसचा गू पण खायला मागे पुढे बघणार नाही अशी एकंदरीत स्थिती आहे . एवढी लाचारी …!!  ह्या भाडखावांना श्रीराम मंदिराबद्दल भव्य मिरवणूका काढता येतात पण , आपल्या गरजवंत मराठा बांधवांसाठी एक प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाही . एवढे तुम्ही सत्तेसाठी लुब्रे झालात का ?  ज्या मराठ्यांच्या जिवावर तुम्ही निवडून आलात त्या मराठ्यांसाठी तुम्ही शेपटं घातली . आपण गावकी भावकी बघत राहिलो आणि ह्यानी आपलीच ठासली 

३) काँग्रेस - मराठा मातब्बर मंडळी ह्याच पक्षातील ..!! आपली पुढची पिढी सेटल करण्याशिवाय ह्यानी सर्वसामान्य मराठ्यांसाठी काय केले रे  ?  ७० वर्षे ह्यांचीच सत्ता होती. शंकरराव गेला की अशोक , सुशील गेला की प्रणिती , विलास गेला की धीरज ह्यांची लिस्ट न संपणारी आहे . ह्यांचा होत असलेला पराभव हा बरोबरच आहे . तीच त्यांची लायकी आहे 

४) राष्ट्रवादी काँग्रेस - सर्वसमावेशक मराठा हे कुंभाड रचले ते पवारांनीच ..!! मंडल आयोगात मराठा जातीला बाहेर ठेवणारे पवारच होते . प्रस्थापित श्रीमंत मराठ्यांची पदाची खाज मिटवायला प्रोत्साहन देणारी ही राष्ट्रवादी काँग्रेसच होती हे लक्षात घ्या ..!! आपली गुंड म्हणून प्रतिमा घट्ट करणारे हेच हरामखोर आहेत . शाहू फुले आंबेडकर म्हणून ह्यांचे झेंडे आपण हातात घेतले आणि ह्यांनी आपल्याला झुरवत ठेवले . आज सर्वच्या सर्व आपल्या विरोधात उभे ठाकले आहेत . 

काही जण बोलत असतील त्यांना उत्तर देतो . 
हो ..!! विकल्या असतील आमच्या बापजाद्यांनी जमिनी .. नाचवल्या असतीलही बायका ..!! पण ते मूठभर होते . अजूनही ते मुठभरच संख्येने आहेत .  आमचा बहुसंख्य समाज हा काबाडकष्ट करून खात होता आणि अजूनही खातोय ..!! जेव्हा आमच्या मराठवाड्यातल्या मराठा पोराला पेट्रोल पंपावर काम करावे लागते ना किंवा एखाद्या मजूर नाक्यावर काम शोधावे लागते ना तेव्हा , त्याच्या बापाने किंवा आज्याने पैसे उडवलेले नसतात . तो तेव्हाही गरीब होता आणि आजही गरीब आहे . पश्चिम महाराष्ट्र सधन आहे तुम्ही म्हणता , पण , एखाद्या पाटलाच्या मळ्यात रोजंदारीवर काम करणारा देखील मराठाच आहे हे लक्षात घ्या ..!!  टोकाची गरिबी बघणारे पण , आम्हीच आणि आमच्या पाहुण्यांची टोकाची श्रीमंती बघणारे पण आम्हीच ..!!  ह्यात आमच्या गरीब मराठ्यांचा काय दोष ?  आम्ही भिकारी होतोच , फक्त आमचा भिकारीपणा मोजक्या श्रीमंत मराठ्यांमुळे झाकला गेला .  
बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप देऊन शिकायला पाठवणारे सयाजीराव गायकवाड , राजश्री शाहू महाराज मराठा ..!! पहिल्यांदा मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करणारे लोकराजा राजश्री शाहू मराठाच ..!!महाराष्ट्राचे स्वत्व पहिल्यांदा जागे करुन , सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठाच..!! 
आज आपल्यावर वेळ आली आहे तर कोण आपले आहे ?? 
ज्यांना निवडून दिले , वर्षोन वर्ष ज्यांची हांजी हांजी केले ते , भाऊ , दादा , आण्णा , साहेब ते आपले नाहीच किंवा ते कधीही आपले नव्हते ..!! 
मराठ्यांनो आत्ता ह्या A To Z प्रस्थापित्यांच्या मायला घोडा लावायचा ..!! 
सर्वसामान्य फाटकी , गरीब मराठे पोर निवडून देऊ .. नाही देता आले तर दुसरे कुणी अंगार-भंगार निवडून देऊ मात्र सध्या प्रस्थापित असलेल्या एकही भाडखाऊ मराठा आमदार / खासदाराला निवडून द्यायचे नाही . 

आजवर मराठा मोठ्या भावाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात राहिला . पण आत्ता ; 
एक जात म्हणून आपली ताकत आत्ता आपण दाखवून देऊ ..!! 

तुमचाच 
एक अस्वस्थ मराठा युवक 
निखिल सुभाष थोरवे .

Comments